बापरे!! मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबत घडली धक्कादायक घटना…

सोनपरीच्या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी(Mrunal Kulkarni). ही अभिनेत्री तिच्या अतिशय उत्तम अभिनयासाठी सर्वत्र ओळखली जाते. मृणाल कुलकर्णी यांचे नाव मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रचंड आदर आणि मान ठेऊन घेतलं जाते.

त्यांनी अनेक छोट्या मोठ्या  भूमिका साकरीला आहेत. दूरदर्शनच्या काळापासून त्यांनी त्यांची ओळखलं निर्माण केली आहे. आजपर्यंत मृणाल कुलकर्णी यांनी अनेक  मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अभिनयासोबतच त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार सध्या त्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मात्र, ते आधीच त्या वादात अडकल्याचे देखील समोर आले आहे. फक्त महिलांसाठी मृणाल कुलकर्णी या हा चित्रपट निर्माण करणार असल्याचे समजत आहे. मात्र हा  चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटावरून  एक वाद झालं आहे. 

मृणाल कुलकर्णी यांच्यावर एका लेखिकेने गंभीर आरोप केले आहेत. जिजाऊची भूमिका करताना अनेकदा छोट्या मालिका आणि चित्रपटांमध्ये मृणाल कुलकर्णी या दिसल्या आहेत. या भूमिकेत त्या खूप शोभून दिसतात. त्यांनी अनेक मालिकेमध्ये देखील काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी  मृणाल कुलकर्णी  यांची अवंतिका ही मालिका खूप गाजली होती.

अवंतिका या मालिकेमधील मृणाल यांची भूमिका देखील प्रचंड गाजली होती. त्यामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या होत्या. संदीप कुलकर्णी देखील या मालिकेमध्ये प्रेक्षांकना दिसले होते. त्यांनी देखील या मालिकेमध्ये उत्तम काम केलं होत. संदीप यांनी या मालिकेद्वारे मालिकाजगात प्रवेश केला होता. या मालिकेमधून ते देखील खूप लोकप्रिय झाले होते. अनेक चित्रपटाच्या ऑफर संदीप यांना येऊ लागल्या होत्या.

मृणाल यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव विराजस कुलकर्णी असे आहे. विराजस कुलकर्णी देखील एक अभिनेता आहे. प्रेक्षकांनामध्ये देखील तो खूप प्रसिद्ध आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मृणाल कुलकर्णी अनेक वर्षानंतर एक चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.

त्या सध्या एक चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित करत आहेत. मात्र त्या एका वादात अडकल्या आहेत. मृणाल यांच्या वर एका लेखिकेने आरोप केला आहे. आरोप करत ती लेखीखा म्हणत आहे कि, या चित्रपटाची कथा माझी आहे आणि यांचे क्रेडिट मला देण्यात आले नाही असे आरोप मृणालवर झाले आहेत.

आरोप करणाऱ्या लेखिकेचे नाव शिल्पा नवलकर असे आहे. सेल्फी नावाचे त्यांचे एक नाटक प्रचंड लोकप्रिय झाले होते. यापूर्वी मृणाल कुलकर्णी यांनी माझ्याशी संपर्क साधल्याचे शिल्पा नवलकर यांनी  सांगितले आहे. एका दिग्दर्शकानी देखील यासाठी शिल्पा नवलकर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितलं. त्याबाबरोबरच त्यांनी सांगितलं कि विराज कुलकर्णी याचे नाव चित्रपटाचा सह लेखक म्हणून  सुचविण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना पुढे काहीच सांगण्यात आले नाही. 

या लेखिकेने सोशल मीडियावर पोस्ट करत  सांगितलं कि, एक महिन्याचा कालावधी देऊन त्यांना नंतर टाळण्यात आले होते. मात्र आता अशी बातमी समोर येत आहे कि या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. मात्र याचे क्रेडिट त्यांना देण्यात आले नाही. या संदर्भात शिल्पा नवलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.मराठी चित्रपट सृष्टीत अनेकी कलाकारांनी शिल्पा नवलकर यांना पाठिंबा देत आहेत.

Leave a Comment