धक्कादायक!! वैभव मांगलेंच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी….

आपल्या अभिनयानेमुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेल्यापैकी एक नाव आहे अभिनेते वैभव मांगले(Vaibhav Mangle). या अभिनेत्याने त्यांच्या अभिनयाने आणि भूमिकेमधून चाहत्यांनाच्या मानत घर केलं आहे.  वैभव त्यांच्या अभिनयामुळे खूप प्रसिद्ध आहे.

त्यांची मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चाहते आहेत. वैभव यांनी  त्यांच्या कॅरिअरची सुरुवात मालिका आणि नाटकांमध्ये अनेक छोट्या मोठया भूमिका साकारल्या आहेत. अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये वैभव मांगले यांनी काम केलं आहे.

टाईमपास या चित्रपटातील वैभव यांची माधवराव लेले ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांच्या या भूमिकेच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिल होते. या चित्रपटामधील प्रमुख अभिनेता दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब  (Actor Prathamesh Parab)या चित्रपटामध्ये वैभव यांना शाकाल या नावाने हाक मारत असतो. वैभव यांचा  ‘नया है वह’ या डायलॉगने तर काय धुमाकूळच घातला होता. त्यानंतर अनेकांनी आपल्या चित्रपटासाठी वैभव यांचा हा डायलॉग वापरला होता.

अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये वैभवने भरपूर लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे काही भूमिकातर प्रचंड लोकप्रिय आहेत. अनेक अश्या भूमिका देखील आहेत ज्या लोकांच्या मनात घर करून आहेत. आताच त्यांच्या शेर शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांना भरभरून प्रेम देल होत.  गंगाधरराव पंत ही भूमिका वैभव यांनी शेर शिवराज चित्रपटात साकारली होती. त्यांच्या अभिनयाने ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

आज देखील त्यांची ही भूमिका प्रेक्षक आवर्जून पाहताना दिसत आहेत. अभिनयात त्यांच्या टाइमिंगमुळे त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या सगळ्यामुळे त्यांच्याकडे अनेक चित्रपटाचे ऑफर आल्याचे समजत आहे. त्यांच्या अष्टपैलू भूमिकांसाठी वैभव मांगले यांना ओळखले जाते. अभिनयासोबतच ते  सामाजिक कार्यात  देखील सतत सक्रिय आहेत. 

त्यांनी  सामाजिक संस्थांसोबत मिळून अनेक उपक्रम राबवले आहेत. सध्या वैभव मांगले खूप चर्चेत आहेत. त्यांनी एक दुःखद बातमी दिली आहे. त्यांच्या एका लोकप्रिय नाटकातील भूमिका त्यांनी सोडली आहे.  वैभव यांची लोकप्रिय अलबत्या गलबत्या या नाटकामध्ये चेटकिणीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. 

हे प्रसिद्ध नाटक रत्नाकर मतकरी यांचे होते. वैभव यांच्या आधी चेटकिणीची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारल होते. त्यांनी साकारलेली ही भूमिका देखील खूप प्रसिद्ध झाली होती. मात्र जेव्हा या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले होते त्यावेळी चिटकिणीची भूमिका वैभव मांगले यांना साकारण्यास सांगितले होते. वैभव मांगले याणी नंतर ही भूमिका प्रचंड गाजवली होती.

सध्या अलबत्या गलबत्या या नाटकाचे  प्रोमो आणि पोस्टर व्हायरल होत आहेत. यातील एक अभिनेता हूबेहू वैभव मांगले यांच्यासारख्याच दिसत आहे. तो अभिनेता आता ही चिटकिणीची भूमिका साकरणार असल्याचे समजत आहे. वैभव मांगले यांनी या गोष्टीचा खुलासा करत म्हणाले कि, हे नाटक मी आता करणार नाही. तुमि जर असे समजत असला कि मी या नाटकात आहे, तर तुमचा आहे गोड गेरसमज आहे. असे त्यांनी सांगितले आहे.

माझ्या चाहत्यांना असा भ्रम होऊनये म्हणून मी सांगत आहे कि, मी हे नाटक सोडलं आहे. अशी माहिते अशी  वैभव मांगले यांनी सांगितली आहे.

Leave a Comment