या बॉलिवूड कलाकाराकला हृदयविकाराचा झटका आल्याची पसरली अफवा; चाहते संतापले, वाचा काय आहे हे प्रकरण…

बॉलीवूडमध्ये अभिनया इतकंच गायनाला देखील महत्व दिले जाते. चित्रपांमध्ये जर गायकांनी त्यांच्या आवाजाचे भावना नाही दिल्या तर काम करणाऱ्याला अभिनेत्याला काहीच महत्त्व राहणार नाही. (Rumors spread that this Bollywood actress suffered a heart attack; Fans are outraged, read what the case is)

मात्र चित्रपटासाठी योग्य गायक शोधणे देखील तितकेच महत्वाचे असते. जर ही निवड चुकली तरी तर चित्रपटावर याचा खूप फरक पडताना दिसतो. अशे बरेच गायक पाहायला मिळत जे बॉलिवूडमध्ये आपले करिअर करत आहेत. काही वर्षापासून गायकांसाठी इंडियन आयडल सारखा शो  छोट्या पडद्यावर तयार झाला होता. भारतातील लपलेले टॅलेण्ट या शोमुळे समोर आले होते.

या शोच्या माध्यमातून अनेक गायक पुढे आले आहेत. परंतु आधीच्या काळात असे काही नव्हते. आधीच्या काळात काही  ठराविक लोकच गायक होऊ शकत होते. त्यामुळे त्या काळात  जास्त गाणी एकच गायक गात असे. मात्र आजच्या काळात असे होत नाही तर छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या अनेक शो’च्या माध्यमातून नवोदित गायक आपले करिअर करण्यासाठी येत आहेत.

या सगळ्यामुळे आजकाल जुन्या गायकांना फार काम भेटत नसल्यचे दिसत आहे. नुकतच इंडियन आयडलचे नवे पर्व सुरु झाले आहे. या शोमध्ये आशिष कुलकर्णी हा पुण्याचा गायक आहे. त्याने त्याच्या आवाजामुळे सगळ्यांना वेड लावले आहे. अतिशय  मधुर असा त्याचा आवाज आहे. या शोमध्ये नचिकेत नावाचा देखील एक गायक आहे.

तो देखील त्याच्या मधुर अवजाचामुळे अनेकांना घायाळ करताना दिसत आहे. तर उदित नारायण, कुमार सानू  या गायकांनी काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये राज्य करून पेक्षकांच्या मानत एक वेगळं जागा निर्माण केली आहे.

यांच्या सोबतच अलका याग्निक कविता कृष्णमूर्ती या महिला गायकांनी तर त्यांची छाप सोडली होती. परंतु लता मंगेशकर यांनी तर बॉलिवूडमध्ये खूप गाणी गाजवली आहेत. मात्र आता नवीन नवीन गायक येत आल्यामुळे  जुन्यांना जास्त कोण विचारात नसल्यचे दिसते.

परंतु गाण्यांच्या क्षेत्रातील उदित नारायण एक असे नाव आहे, ज्यांना आज देखील गाणी दिली जातात. सध्या उदित नारायण यानाच्या बद्दल सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून उदित नारायण यांना हृदयविकाराचा  झटका आल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे.

मात्र ही बातमी उदित नारायण यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य नारायण यांना कळतात त्यांनी माहित देत सांगितलं आहे कि, त्याचे पिता बिकूल ठीक आहेत व त्यांच्या  प्रकृतीला काही देखील झाले नाही. अशी माहिती देत आदित्य नारायण यांनी पोस्ट केली आहे.

Leave a Comment