‘ती रात्र भयानक होती’, या मराठी ऍक्टरच्या मुलीबरोबर घडली भयानक घटना…
मराठी मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यातील अभिनेता समीर परांजपे हा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. समीर परांजपेने या मालिकेत अभ्या हि भूमिका साकारत आहे. त्याची भूमिका लोकांच्या मनात खूप भरली आहे. समीर परांजपेंच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती मिळाली आहे. या मालिकेतील दोन पात्र म्हणजेच अभ्या आणि लतिका यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात भुरळ पडली … Read more