अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पासपोर्ट होतोय सोशल मीडियावर व्हायरल; फोटो पाहून व्हाल थक्क…

बॉलिवूड अभिनेत्री  ऐश्वर्या राय बच्चनला जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींनपैकी मानलं जात. अभिनेत्री  बिना मेकअप देखील खूप सुंदर दिसते. तसेच या अभिनेत्री सौंदर्यासाठी कोणतीच सर्जरी केली नाही. मात्र या अभिनेत्रीचा सध्या पासपोर्टचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. (Actress Aishwarya Rai’s passport goes viral on social media; You will be amazed by the photos…)

जगभरातच नाही तर प्रदेशात देखील अभिनेत्री ऐश्वर्या रायला तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.  अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने आणि अदाकारीने मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. तसेच ऐश्वर्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या चाहत्यांना अभिनेत्रींच्या प्रत्येक  भूमिका लक्षात राहतील असा अभिनय तिने केला आहे.

ही अभिनेत्री आता ४८ वर्षांची झाली असली तरी तिच्या सौंदर्यात कोणताच बद्दल झालेला नाही. त्यामुळे ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यासाठी सर्वत्र ओळखली जाते. ही अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत येत असते. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा पासपोर्ट जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वनाचा मोठा धक्का बसला आहे.

त्या व्हायरल पासपोर्टवरील ऐश्वर्या रायचे डीटेल्स आणि फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. माहितीनुसार ऐश्वर्या रायचा खूप वर्षांपूर्वीचा व्हायरल झालेला हा पासपोर्ट आहे. त्या पासपोर्ट असणार अभिनेत्रीचा फोटो खूप सुंदर आहे. तो फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. पासपोर्ट हा सरकारी आयडी आहे. त्यावर लोकांचे चांगले फोटो येत नाहीत. परंतु ऐश्वर्याच्या पासपोर्टमध्ये देखील खूपच सुंदर फोटो आला आहे. जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

या पासपोर्टमुळे अभिनेत्री चर्चेचा विषय बनत आहे. सोशल मीडियावर तिचा हा पासपोर्ट फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकरी  जगामधील असा एकमात्र फोटो पासपोर्ट आहे ज्यावर इतका सुंदर फोटो आहे असे देखील म्हणत आहेत.

तसेच या ऐश्वर्या रायचा पासपोर्टची चर्चा खूप होत आहे. तर सोशल मीडियावर नेटकरी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे सोशल मीडियावर खूपच कौतुक केलं जात आहे.  ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबातिला अभिषेक बच्चन सोबत लग्न केलं आहे. त्याचसोबत त्यांना आता एक मुलगी देखील आहे. तिचे नाव आराध्या असे आहे.

आई झाल्यानंतर तिचे आयुष्य खूप बदलले आहे आणि आता तिचे जग आराध्याभोवती फिरत आहे. असे ऐश्वर्या राय अनेकवेळा सांगताना दिसते.  चित्रपटांमध्ये काम न करण्याचे कारण सांगत ऐश्वर्या राय म्हणाली होती कि, ती तिच्या कुटुंबाला आणि मुलीला पहिले प्राधान्य देते. त्यामुळे ती तिचा कुटुंबवरील फोकस बदलू शकत नाही. ऐश्वर्याने खूपच मेहनतीने मणि रत्नमच्या पोन्नियिन सेलवन चित्रपटाची शुटींग पूर्ण केल आहे.

Leave a Comment