या मालिकेवर संतापले प्रेक्षक; म्हणाले, तुमच्यामुळे पिढी व समाज नासलाय’…

टीव्हीवर अनेक मालिका चालू असल्याचे दिसत व त्या खूप मालिका लोकप्रिय झाल्या आहेत. आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार अश्या मालिकांचा यामध्ये समावेश आहे. या सगळ्या मालिका प्रेक्षक खूप आवडीने  बघतात.

तू तेव्हा तशी ही मालिका देखील खूप लोकप्रिय होत आहेत. या मालिकेला देखील प्रेक्षक आवडीने बघत असल्याचे दिसते. (Viewers are angry with this series; Said, because of you, the generation and the society have not been destroyed, know what is the matter..)

सध्या या मालिकेची टीआरपी देखील खूप चंगली आहे. आता या मालिकेत शिल्पा तुळसकर(Shilpa Tulsakar) आणि स्वप्निल जोशी(Swapnil Joshi) यांची जोडी दिसत आहे. स्वप्निल जोशी दूरदर्शनच्या  एका मालिकेमध्ये काही वर्षांपूर्वी काम केलं होत. मायलेकाची भूमिकेत ते दिसले होते.

परंतु आता त्या दोघांची जोड चक्क प्रियकर आणि प्रियसीच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसत आहेत. प्रेक्षकांनी या जोडीला  स्वीकारून या मालिकेला आवडीने बघत आहेत. या अँलिकेचे कथा प्रचंड चांगी लिहली आहे. मात्र सध्या मालिकेमध्ये आकाश आला आहे. आकाशच्या येण्यामुळे  प्रेक्षक खूप तापले आहेत. या विषयी एका प्रसिद्ध अभिनेत्याने देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

असे म्हंटले जात आहे कि, मालिकेमधला आकाश काय बोलतो हे कळत नाही.  आकाशचे डायलॉग चालू असेल तेव्हा खाली सबटायटल द्या असे प्रेक्षक संतापून सांगत आहेत. या मालिकेमधून आकाशची भूमिका अभिनेता अशोक समर्थ यांनी साकारली आहे. अशोक समर्थ हा एक उत्तम अभिनेता आहे. परंतु, ते नक्की काय बोलतात हे समजत नाही ते प्रेक्षकांचे म्हणे आहे. शिल्पा तुळसकर यांनी खूप वर्षांनी मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत.

अभिनेत्री शिल्पा तुळसकर या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी भरपूर चित्रपट आणि मालिकेमध्ये काम केलं आहे. त्यांनी अनेक नाटक देखील केली आहेत. या सगळ्यात त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. मात्र गेल्या २५ वर्षापासून अभिनेता स्वप्निल जोशी देखील या क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यामुळे तो खूप लोकप्रिय देखील आहे.

बालकलाकार म्हणून स्वप्नीलने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होत. मराठी चित्रपट सृष्टी सगळे  त्याला चॉकलेट बॉय नावाने ओळखतात. त्याच्या अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मानत घर कल आहे. त्याला प्रेक्ष खूप प्रेम देताना सतत दिसतात.

सध्या या मालिकेमध्ये अशोक सम्राट उर्फ आकाश एंट्री झाली आहे. या मालिकेमध्ये आकाश यांची बॅड इमेज दाखवण्यात आले आहे. आकाश अनामिकाला खूप त्रास देत असल्याचे दाखवलं आहे. या सगळ्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर खूप तापले आहेत.

अनेकांनी या मालिकेवर टिक्का करत म्हणले आहेत कि, इतकी मालिका नीट चालू असताना आकाश एंट्री मालिकेमध्ये गरजेचे होते का?. त्यामुळे प्रेक्षक संतापून म्हणत आहेत कि एक तरी ही मालिका बंद करा आंही तर आकाशला अय मालिकेमधून बाहेर काढा.

Leave a Comment